आनंदनगर-अकलूज (ता.माळशिरस) येथील रत्नाई कृषी महाविद्यालयात आज श्री गणेश चतुर्थीनिमित्त गणेशाचे आगमन ढोल ताशाच्या गजरात मोठ्या उत्साहात करण्यात आले.यावेळी महाविद्यालयातील मुलांनी व मुलींनी ढोल ताशा स्वतः वाजवत मिरवणूक काढण्यात आली होती.त्यामुळे महाविद्यालयाचा परिसर गणेश भक्तीमय झाले होते.(छाया:-केदार लोहकरे,अकलूज)
रविवार, ८ सप्टेंबर, २०२४
*रत्नाई कृषी महाविद्यालयात श्री गणेशाची प्रतिष्ठापना*
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा