*कारखान्यांना साखर विकास निधीतून दिलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी व्याजामध्ये ५० टक्के सवलत द्यावी, दिल्ली मध्ये सहकार मंत्रालयाकडे हर्षवर्धन पाटील यांनी केली आग्रही मागणी तर केंद्र सरकार सकारात्मक निर्णय घेईल : सचिव आशिष कुमार*
संपादक हुसेन मुलानी
एप्रिल ०८, २०२६
* इंदापूर, डॉ. संदेश शहा* *टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो.९९२२४१९१५९* लाखो शेतकऱ्यांचा प्रपंच अवलंबून असणारा तसेच हजारो नागरिकांना रोजगा...


