*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
निजाम काळातील एैतीहासीक नऊ मुतारी चोरीला गैल्या असुन त्याची चौकशी करुन संबंधीतावर कायदेशीर कार्यवाही करुन निजाम काळातील एैतीहासीक नऊ मुतारी चालु करणे बाबत. निवेदन तुळजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना दिले असून याबाबत सविस्तर वृत्त असे की
1948 साली निजाम राजवटीतुन मराठवाडा मुक्त झाला. या मराठवाड्यातील महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीच्या पावन नगरीत निजाम राजवटीमध्ये तुळजापूर शहरात ऐतीहासीक 9 मुताऱ्या (एस. टी. स्टँड, आंबेडकर चौक, प्रताप टॉकीज, जवाहर गल्ली, भवानी रोड, शुक्रवार पेठ, आर्य चौक, साळुंके गल्ली, कमानवेस, पुर्व मंगळवार पेठ अशा ठिकाणी बांधण्यात आल्या होत्या, परंतु गेली 10 ते 12 वर्षात त्या मुताऱ्या चोरीस गेल्या आहेत.
तरी मे. साहेबांनी याबाबत तात्काळ चौकशी करुन व अभिलेखाची पाहणी चौरी गेलेल्या निजाम काळातील एैतीहासीक नऊ मुतारी चालु करुन संबंधीतावर योग्यती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा नाईलाजास्तरव तुळजापूर तालुका व शिवसेनेच्या वतीने अंदोलन छेडले जाईल व होणाऱ्या परिणामास व्यक्तीशा आपण स्वत: जबाबदार राहील याची नोंद घ्यावी ही नम्र विनंती.
आपला नम्र,
शाम अंबादास पवार
मो.क्र. 9822777166
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा