संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
दिनांक २ डिसेंबर२५ रोजी महाराष्ट्रातील नगरपंचायती व नगरपालिका काही अंशी निवडणुका झाल्या उरलेल्या निवडणूका २० डिसेंबर रोजी होणार आहेत व सर्व निवडणूक निकाल 21 डिसेंबर रोजी लागणार आहे तोपर्यंत झालेल्या निवडणुकांच्या निकालासाठी उमेदवारांचे जीव टांगणीला लागणार आहेत झालेला खर्च, वेळचा अपव्यय पाहता निवडणूक आयोगाबद्दल न राहिलेली विश्वासार्हता व कामातील ढिसाळपना लक्षात घेता व ईव्हीएम मशीन बद्दलची शासकंता, मत चोरीची वाढती शंका पाहता २ डिसेंबरच्या झालेल्या सर्वच निवडणूका रद्द करून महाराष्ट्रात पुन्हा एकदा सर्वच निवडणुका नव्याने घेण्यात याव्यात अशी महाराष्ट्रातील तमाम मतदारांची मागणी व अपेक्षा आहे. आयोगाने या बद्दल सर्व पक्षीयांची तातडीने बैठक घेऊन विचार करून फेर निर्णय घ्यावा तरच आयोगाची विश्वासार्हता टिकेल" एक देश एक ईलेक्शन" अशी नव्याने मागणी करणाऱ्या सरकारला व आयोगाला हे निश्चितच अवघड काम नाही तरी याचा युद्ध पातळीवर विचार करावा व सर्व निवडणुका एकाच वेळी महाराष्ट्रात घ्याव्यात ( सर्व सामान्य मतदारांचा हा विचार वरपर्यंत संबंधितांना तातडीने पोहोचवावा ) व जन भावनेचा आदर करावा ही विनंती
एक मतदार तुकाराम ग. उबाळे..{९५६१२९२०००}




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा