*अकलूज प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
दिल्ली येथील जंतर मंतरवर 40 दिवस विद्यार्थ्यांचे आंदोलन झाले आणि ते यशस्वीही झाले आणि शेवटी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला मात्र सलग 40 दिवस आंदोलनकारी विद्यार्थ्यांना दोन वेळचे जेवण पाणी देऊन सेवा करणाऱ्या जुनैदचा भाऊ, वडील बहीण व तिचा सासरा यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना टॉर्चर करण्यात आले महत्त्वाचा प्रश्न हा आहे की मोहम्मद जुनैद यांचा काय दोष होता ? तो टोपी घातली होती, त्याला दाढी होती, त्याने शर्ट पायजमा घातला होता म्हणूनच ताब्यात घेतले ?त्यांनी विद्यार्थ्यांची सेवा केली पोटभर अन्न दिले हजारो विद्यार्थ्यांच्या सेवेत त्यांनी 40 दिवस घालवले शेवटी त्याला काय मिळाले ? पोलिसांच्या दडपशाही चा शिकार झाला मात्र आता त्याच्या समर्थनात त्याच्या पाठीशी कोण उभा राहणार हा संशोधनाचा प्रश्न आहे? ज्यांच्यासाठी तो धाऊन आला तेच त्याच्या पाठीशी उभा राहणार का?
पोलीस हे जुनेदचा शोध घेत होते त्यांना ताब्यात घेतले यावेळी त्यांना ताब्यात घेणारे पांढऱ्या कपडे घातले होते ते मला पांढऱ्या स्कार्पियो मधून. आले आणि त्यांनी माझ्या डोळ्यावर पट्टी बांधून घेऊन गेले होते त्यांनी चौकशी केली कि एवढा फंड तुझ्याकडून कोठून आला एवढी व्यवस्था तू कशी काय केली आधी प्रश्नांचा भडीमार करून मला टॉर्चर केल्याचे जुनैद ने सांगितले
उपलब्ध वृत्तांनुसार, जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनादरम्यान आंदोलकांसाठी अन्न व पाण्याची व्यवस्था करणारे मोहम्मद जुनेद यांनी असा आरोप केला आहे की त्यांच्या स्वयंसेवक म्हणून केलेल्या कामानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांवर कारवाई केली. त्यांच्या म्हणण्यानुसार: वडील जेवण करत असताना पोलिसांनी त्यांना उचलून
त्यांच्या वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.
कुटुंबीयांच्या घराची झडती घेण्यात आली आणि काही कागदपत्रे जप्त केल्याचा आरोप करण्यात आला.
जुनेद यांना घरी परतण्यास सांगण्यासाठी कुटुंबीयांवर दबाव टाकल्याचाही जुनेदच्या वतीनेआरोप करण्यात आला.
दुसरीकडे, पोलिसांनी हे आरोप फेटाळले असून, त्यांनी कायदेशीर चौकशीच्या प्रक्रियेनुसारच कारवाई केल्याचे सांगितले आहे. या प्रकरणात आरोप आणि पोलिसांची बाजू परस्परविरोधी असल्याने स्वतंत्ररीत्या सर्व आरोपांची पुष्टी झालेली नाही.
येनकेन प्रकारे यापुढे कोणी सरकारच्या विरोधात आंदोलन करू नये हाच मोहम्मद जुनैद याला टारगेट करण्याचा हेतू सरकारचा असावा असेही बोलले जात आहे
*जो गायेगा एकता के गीत*
*वह मुस्लिम कहलायेगा देशद्रोही*
*संपादक --हुसेन मुलाणी
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा