लग्नात फुकट खाऊ लोकांमुळे जेवण संपते वधू पित्याची तारांबळ उडते!. पत्रिकेसोबत कुपन देण्याची पद्धत आवश्यक?--"बिन बुलाए-- हात धुलाये"हा प्रकार चुकीचा!..
संपादक हुसेन मुलानी
नोव्हेंबर २३, २०२५
इक्बाल बाबासाहेब मुल्ला( पत्रकार ) सांगली-मो:-8983 587 16 हल्ली कोणत्याही लग्नसमारंभात अथवा रिसेप्शन मध्ये सऱ्हास "जेवण संपल्याचे...


